कटूसत्य स्टेटस मराठी / Katu satya status marathi.
कटुसत्य स्टेटस मराठी |
मित्रांनो आजच्या पोस्ट मधे कटुसत्य सुविचार( katu satya Quotes ) तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
जे आपले जीवन सुलभ करण्यासाठी आणि स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या कटु सत्यांचे अनुसरण करून आपण आपले जीवन सुलभ बनवू शकता.या कटु सत्य स्टेटस आपल्याला खुप काही शिकून जातात.त्यामुळे हे कटुसत्य सुविचार आपल्या मित्र-मैत्रिणी बरोबर share जरूर करा.👍
कटुसत्य वचन मराठी / Katu Satya vachan marathi.
कटुसत्य सुविचार मराठी |
पैसे कमवा लोक झक मारूनतुमच्या मागे येतील.
गरीबा वरअत्याचारहोतात,म्हणूनश्रीमंत व्हा ….👍
आपण काही लोकांसाठीकधीच Important होऊ शकतनाही हे Accept करा आणिMove on करा.
शब्द कितीही काळजीपूर्वकवापरले तरी एकणारा आपल्या सोयीप्रमाणेत्याचा अर्थ लावत असतो.
तुमचा स्वभाव कितीही चांगला असुदया,लोकं तुम्हाला चांगलं तेव्हाच बोलतीलजेव्हा तुम्ही त्यांच्या काहीतरी कामातयेणार…
ज्या व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांच्यामनाचा विचार करतात त्या सदैव कोणत्यातरी मानसिक संकटात अडकलेल्याअसतात…
आयुष्यात साथ देणारी माणसं कमवाकाही तास बोलणारे तर प्रवासातसुद्धा भेटतात.
बुद्धिमत्तेवर नव्हे तरतिच्या वापरावरयशाचं प्रमाण ठरतअसतं…!
काही लोक असे पण असतात…जे फक्तआपल्या समोरचआपलेअसतात.
जो प्रामाणिक राहतो त्याची किंमतलोकांना कळत नाही,पणजे गोलगोल फिरवण्यात पटाईत असतातते लोक समाजात प्रिय असतात.
पैसा नसेल तरमाणसाची किंमतनसते हे एक कटुसत्य आहे.
काहीच नसते तेव्हा “अभाव” नडतो,थोडेसे असते तेव्हा “भाव” नडतो.
एक वेळ रागात निघून गेलेलामाणुस परत येईल पण शांततेतनिघून गेलेला नाही..!
माणसाचा जन्महोतो खाटावर लग्नहोतं पाटावर तेरावाहोतो घाटावर पणआयुष्यभर लक्षमात्र नोटावर.
चार पाच मुर्खलोकांनमध्ये जरतुम्ही एकटे शहाणेराहत असणार तरतुम्ही पण मुर्खचआहात ..!आयुष्यात कितीही चांगलेवागा पण कौतुक स्मशानातचहोते.
जीवनातील एक “कटू सत्य” आहे,जेव्हा सगळं काही असते तेव्हा“स्वभाव” नडतो.
जीवनात यशस्वी होण्यासाठी मी पणासोडून देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
एक बापचार मुल सांभाळू शकतो, पणचार मुले एकत्र मिळूनएका बापाला नाही सांभाळू शकत.
परक्यानां आपल करण्याच्या नादातआपण आपल्यानां परक करूनठेवतो…
परिस्थिती माणसाला एकतरमजबूर बनवते,किंवा मजबुत बनवते..
पुर्वी फुकट मिळणाराजन्म आणी मृत्यू आतामात्र महाग झाला आहे.!आता सिझेरियन शिवाय जन्म आणिव्हेंटीलेटर शिवाय मृत्यू होत नाही…!
मदत ही खुप महाग गोष्ट आहे, याचीप्रत्येकाकडून अपेक्षा करु नका.कारण खुप कमीलोकं मनाने श्रीमंत असतात.
जिथेतुमच्यामौनाचीसाधी दखल ही घेतली जात नाही,तिथेतुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यातकाहीच अर्थ नसतो..!स्वार्थी नाती ही कोळशासारखीअसतात. गरम असताना हात जळतात, तर थंडअसताना हात काळे करतात…!
ती चुकीची होती तरी तिच्यावर प्रेमकेलं मी परत परतस्वतःला स्वतःच्या नजरेत पाडलं मी..
कथा सांगता येत असतातं,व्यथांना शब्द नसतात,त्या भोगाव्याच लागतात!
संशयाने बघणाऱ्या नजराझूकवयाच्या असतील तर पहिलेस्वतःला सिध्द करावे लागेल..!
आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणिजातानाही काहीच नेऊ शकत नाही.त्यामुळे विनम्रपणे वागा.देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा,त्याच्याकडे आभार व्यक्त करा.
आयुष्यभर कोणीच जगण्याचंकारण विचारात नाहीपणमरणाच्या दिवशी सगळेजण विचारतातकसा काय मेला.
नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा.कुणी कितीही फसवले तरीएक लक्षात ठेवाप्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्यउभं असतं.प्रभावामुळेजवळ येणाऱ्या लोकांपेक्षास्वभावामुळेजवळ येणाऱ्या लोकांना जपा,आयुष्यात कधी पश्चताप नाही होणार,,,,
लोकांना कितीपण आपलेपणादाखवला तरी ते शेवटी त्यांचा परकेपणादाखवतातच.
आपल्या आई वडिलांनी आपल्यालाकोणासाठी रडायला, कोणाची वाटपाहायलाजन्माला नाही घातलं..स्वतःला ओळखा आणिकदर करा स्वतःची.
आपली चूक समजली ना मग तीसुधारून माणसानेचालायचं असतं.नाहीतर आपली चूकलपवण्यासाठीदुसऱ्याच्या चुका शोधत काहीच अर्थ नसतो.
दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्नकरणारी माणसं याजगात कधीच एकटी नसतात.
पगार वाढ होऊनही लोक नाराज दिसतातशेतकरी नुसतंआभाळ भरून आलं तरी खुशअसतो…
ज्यांना खरंच साथ द्यायचीअसते ना, ते कधीचं परिस्थितीचाविचार नाही करत..
किंमत करा त्यांची, जे तुमच्यावर निःस्वार्थपणेस्नेह करतात.कारण जगात काळजी घेणारे कमीआणि त्रास देणारेच जास्त असतात.
शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतोशरीर थकलं कीशांत झोप लागतेआणि मन थकलं की झोप उडते.
विषय किती वाढवायचा, कुठेथांबवायचा आणिकुठे दुर्लक्ष करायचं…हे ज्याला जमते…तो जगातील कुठल्याही परिस्थितीवरमात करु शकतो.
दरवेळी मनासारखं घडतं असं नसतं,कधी कधीजे घडतंयत्या सारखं मन करावं लागतं!
आजच्या आनंदाच्या क्षणावरउद्याचे स्वप्न आणिसमाधान टिकेल, पण उद्याच्याकाळजीत आजचे सुख हरवू नका.
जगासोबत तर आम्ही नेहमीहासत खेळत असतो, नाराजगी तरत्याच्याशी असते जे जास्त जवळचेअसतात…
प्रेमामध्ये यामुळे पण धोकाहोत आहे कारण हृदयसोडून शरीरावर प्रेम करायला लागलेत.
इतिहास साक्षी आहेवाईट काळात मन तुटलं कीRECORD पण तोडले जातात .
कधीच कुठल्याहीव्यक्तीला तीचाखळखळून हसण्यावरुनबोलून दाखवू नका कारणजी व्यक्ती जेव्हढीखळखळून हसते तीव्यक्ती आतुन तेव्हढीचकिंवा त्याहून दुप्पट दुःखीआणि हताश असते.
मित्रपरिवारातमतभेद असतीलतर चालतील पणमनभेदनसावेत…!
व्यक्तींचं मुल्य समजण्यासाठीएक तर त्यागमवाव्या लागतात किंवाकमवाव्या लागतात.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी कटूसत्य सुविचार मराठी / Katu satya Quotes marathi. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद.🙏
Please :- आम्हाला आशा आहे की कटू सत्य सुविचार मराठी / Katu satya Quotes marathi,
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….👍
नोट :कटू सत्य सुविचार मराठी / Katu satya Quotes marathi या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Katu satya status marathi,satya vachan marathi ,katu satya Quotes marathi ,इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.